Read books online » अभिषेक दळवी

author - "अभिषेक दळवी"

In our online library worldlibraryebooks.com you can read for free books of the author author - "अभिषेक दळवी". All books are presented in full version without abbreviations. You can also read the abstract or a comment about the book.

प्रत्येक लेखकाची इच्छा असते त्याने लिहलेल्या कथा वाचकांना आवडायला हव्यात त्यां कडून योग्य तो प्रतिसाद मिळायला हवा . पण या कथा संग्रहात असलेल्या कथा तुम्हाला आवडल्या नाहीत तरी चालतील पण त्या वाचून तुम्हाला थोडे जरी भय जाणवले तर लेखक म्हणून मी माझे काम चोख बजावले आहे असे मी समजेन .
सदर कथासंग्रहातील प्रथम कथेत एखादी शक्ति आपल्यावर झालेल्या अन्यायाचा किती भयानक रूपात बदला घेते आणि गुन्हेगारांना शिक्षा करते हे दर्शविले आहे .
द्वितीय कथेत कोणतेही दुष्कृत्य कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी ते नियति नेहमीच उजेडात आणण्याचा प्रयत्न करते .ते जगापासून कधीही लपुन राहत नाही हे सहज लक्षात येईल .
तृतीय कथेत एक सामान्य गृहिणी केवळ प्रेम , विश्वास आणि हिम्मतीच्या जोरावर एका क्रूर , राक्षसी शक्तिचा कशाप्रकारे सामना करते हे दर्शविले आहे .
कित्येक वेळा काही छोट्या छोट्या गोष्टीही किती रहस्यमय आणि भयानक असतात .चौथ्या कथेत अशाच एका वस्तुचे वर्णन केले आहे जिच्यामुळे एका सुखी दांपत्याच्या आयुष्यात किती मोठी ऊलथा पालथ होते पण तरीही ते यातून कसे बचावतात याचे विस्तृत वर्णन केले आहे . हे सर्वच प्रसंग वाचकांना भयविश्वाचा रोमांचकारी प्रवास घडवतील ही आशा व्यक्त करतो .
या कथा वाचकांच्या पसंदीस उतराव्यात हीच आमची सदिच्छा .

ही कादंबरी लेखकाकडून लिहली गेलेली प्रेमकथा आहे .आपल्या देशाच्या इतिहासात कित्येक प्रेमकथा होऊन गेल्या आहेत .काहींनी इतिहास बनवला तर काही इतिहासात हरवून गेल्या .आजही प्रेम करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे पण आपल्या मर्जीने लग्न करायचा अजिबात नाही .
आजही कित्येक प्रेमकथा पूर्ण होतात पण काही कायमच्या अपूर्ण राहतात .जास्तीच जास्त प्रेमकथा अपूर्ण राहतात त्या मुला आणि मुलीकडील घरच्यांच्या नकारामुळे .या घरच्या मंडळींची नकार देण्याची कारणसुद्धा अगदी अफलातून असतात बरं .काही कुटुंबाना मुलगा देखणा हवा तर काहींना मुलगी कमावणारी हवी ,काहींना मुलगी आपल्या जातीतली हवी तर काहींना मुलगा दुसऱ्या कुळातला हवा ,काही सुनेकडे हुंडा मागतात तर काही जावयाला घरजावई बनवण्याचा हट्ट करतात .काहीवेळा मूलाकडच्यांचा होकार असतो तर मुलींकडच्यांचा नकार असतो .काही वेळा मुलीकडच्यांचा होकार असतो तर मूलाकडच्यांचा नकार असतो आणि जर दोघांकडूनही होकार असेल तर तो नकारात बदलायला कुंडलीचा दोष पुरेसा असतो .
लेखकाच्या मते कोणावर जीवापाड प्रेम केल्यानंतर फक्त घरच्यांच्या हट्टापोटी त्यासोबत नात तोडून टाकणं, त्या पासून कायमच दूर निघून जाण, त्याला विसरून जाण या पेक्षा मोठं दुःख या जगात असूच शकत नाही .
लेखकाची ही कथाही अशाच दोन पात्रांशी निगडित आहे .ज्यांची कुटुंब ,शहर, रस्ते एकमेकांपासून फार दूर आहेत .पण त्याचं प्रेम ,आकांशा आणि नशीब त्यांना त्यांचं आयुष्य एकत्र जगण्यासाठी मदत करत .आता त्यांचं आयुष्य म्हणजे नियतीचा मेळ आहे , नशिबाचा खेळ आहे मी प्रेमाचे फळ हे ही कादंबरी वाचून तुम्हीच ठरवा .

ही कादंबरी लेखकाकडून लिहली गेलेली पहिली प्रेमकथा आहे .आपल्या देशाच्या इतिहासात कित्येक प्रेमकथा होऊन गेल्या आहेत .काहींनी इतिहास बनवला तर काही इतिहासात हरवून गेल्या .आजही प्रेम करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे पण आपल्या मर्जीने लग्न करायचा अजिबात नाही .

प्रत्येक लेखकाची इच्छा असते त्याने लिहलेल्या कथा वाचकांना आवडायला हव्यात त्यां कडून योग्य तो प्रतिसाद मिळायला हवा . पण या कथा संग्रहात असलेल्या कथा तुम्हाला आवडल्या नाहीत तरी चालतील पण त्या वाचून तुम्हाला थोडे जरी भय जाणवले तर लेखक म्हणून मी माझे काम चोख बजावले आहे असे मी समजेन .
सदर कथासंग्रहातील प्रथम कथेत एखादी शक्ति आपल्यावर झालेल्या अन्यायाचा किती भयानक रूपात बदला घेते आणि गुन्हेगारांना शिक्षा करते हे दर्शविले आहे .
द्वितीय कथेत कोणतेही दुष्कृत्य कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी ते नियति नेहमीच उजेडात आणण्याचा प्रयत्न करते .ते जगापासून कधीही लपुन राहत नाही हे सहज लक्षात येईल .
तृतीय कथेत एक सामान्य गृहिणी केवळ प्रेम , विश्वास आणि हिम्मतीच्या जोरावर एका क्रूर , राक्षसी शक्तिचा कशाप्रकारे सामना करते हे दर्शविले आहे .
कित्येक वेळा काही छोट्या छोट्या गोष्टीही किती रहस्यमय आणि भयानक असतात .चौथ्या कथेत अशाच एका वस्तुचे वर्णन केले आहे जिच्यामुळे एका सुखी दांपत्याच्या आयुष्यात किती मोठी ऊलथा पालथ होते पण तरीही ते यातून कसे बचावतात याचे विस्तृत वर्णन केले आहे . हे सर्वच प्रसंग वाचकांना भयविश्वाचा रोमांचकारी प्रवास घडवतील ही आशा व्यक्त करतो .
या कथा वाचकांच्या पसंदीस उतराव्यात हीच आमची सदिच्छा .

ही कादंबरी लेखकाकडून लिहली गेलेली प्रेमकथा आहे .आपल्या देशाच्या इतिहासात कित्येक प्रेमकथा होऊन गेल्या आहेत .काहींनी इतिहास बनवला तर काही इतिहासात हरवून गेल्या .आजही प्रेम करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे पण आपल्या मर्जीने लग्न करायचा अजिबात नाही .
आजही कित्येक प्रेमकथा पूर्ण होतात पण काही कायमच्या अपूर्ण राहतात .जास्तीच जास्त प्रेमकथा अपूर्ण राहतात त्या मुला आणि मुलीकडील घरच्यांच्या नकारामुळे .या घरच्या मंडळींची नकार देण्याची कारणसुद्धा अगदी अफलातून असतात बरं .काही कुटुंबाना मुलगा देखणा हवा तर काहींना मुलगी कमावणारी हवी ,काहींना मुलगी आपल्या जातीतली हवी तर काहींना मुलगा दुसऱ्या कुळातला हवा ,काही सुनेकडे हुंडा मागतात तर काही जावयाला घरजावई बनवण्याचा हट्ट करतात .काहीवेळा मूलाकडच्यांचा होकार असतो तर मुलींकडच्यांचा नकार असतो .काही वेळा मुलीकडच्यांचा होकार असतो तर मूलाकडच्यांचा नकार असतो आणि जर दोघांकडूनही होकार असेल तर तो नकारात बदलायला कुंडलीचा दोष पुरेसा असतो .
लेखकाच्या मते कोणावर जीवापाड प्रेम केल्यानंतर फक्त घरच्यांच्या हट्टापोटी त्यासोबत नात तोडून टाकणं, त्या पासून कायमच दूर निघून जाण, त्याला विसरून जाण या पेक्षा मोठं दुःख या जगात असूच शकत नाही .
लेखकाची ही कथाही अशाच दोन पात्रांशी निगडित आहे .ज्यांची कुटुंब ,शहर, रस्ते एकमेकांपासून फार दूर आहेत .पण त्याचं प्रेम ,आकांशा आणि नशीब त्यांना त्यांचं आयुष्य एकत्र जगण्यासाठी मदत करत .आता त्यांचं आयुष्य म्हणजे नियतीचा मेळ आहे , नशिबाचा खेळ आहे मी प्रेमाचे फळ हे ही कादंबरी वाचून तुम्हीच ठरवा .

ही कादंबरी लेखकाकडून लिहली गेलेली पहिली प्रेमकथा आहे .आपल्या देशाच्या इतिहासात कित्येक प्रेमकथा होऊन गेल्या आहेत .काहींनी इतिहास बनवला तर काही इतिहासात हरवून गेल्या .आजही प्रेम करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे पण आपल्या मर्जीने लग्न करायचा अजिबात नाही .